अमरावती प्रतिनिधी
राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. महिलांवरील अत्याचारासाठी आपण दिल्ली ,नोएडासारख्या भागांना नावे ठेवायचो, आता महाराष्ट्राची परिस्थितीही तशीच होत चालली आहे.आता आपल्या पुरोगामी महाराष्ट्रातही अशा घटना घडत आहेत. त्याची नोंद कोणी घेत नाही,
एफआयआर दाखल करायला विलंब लागतो .. आता समाजाने ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे ? राज्यकर्ते आणि प्रशासनावर आता काही भरोसा राहिला नाही,महाराष्ट्राला लज्जा आणणाऱ्या या घटनेची तत्परतेने चौकशी होऊन आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासनाने प्रयत्न करावे.
सुनील खराटे
ज़िल्हाप्रमुख , शिवसेना , अमरावती